दरवर्षीप्रमाणे रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याचा शिरस्ता ठाण्यातील काही दहीहंडी मंडळांनी सुरूच ठेवला असून त्यामुळे या उत्सवाच्या तोंडावर शहरात तात्पुरते…
राजकारण्यांच्या कच्छपी लागलेल्या गोविंदा मंडळांच्या म्होरक्यांमुळे गोविंदाच्या उत्सवाचे बाजारीकरण झाले आणि त्यातूनच उंच थरांच्या हव्यासापोटी या मंडळींना गोविंदाची सुरक्षा धोक्यात
१८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यास तसेच मानवी मनोरे २० फुटांवर रचण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी राज्य…
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी एकच जल्लोष करीत दहीहंडीच्या उत्सवाच्या तयारीला दुप्पट उत्साहाने…