राज्यातील ६५ मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून १७ टक्के पाणीनाश होत असल्याचे चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग…
मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या आणि राज्यातील अन्य धरणग्रस्तांसोबत संवाद व्हावा, यासाठी आयोजित अखिल महाराष्ट्र मुळशी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी…
अलमट्टी धरण बांधल्यामुळे त्याच्या जलाशयाचा फुगवटा निर्माण होऊन कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा आणि उपनद्यांचे पाणी प्रवाहित होत नसल्याने पुराचे…