डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अकोल्यात सोमवारी रात्री गालबोट लागले. शहरातील वाशीम बायपास परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात…
BJP vs Congress Ambedkar Jayanti News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी भाजपा, त्यांचे सहयोगी पक्ष आणि विरोधकांमध्ये…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रांसारखी केंद्रे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी कल्याण पूर्वेतील…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज ठाकरे यांनी…