प्रबोधनाची परंपरा रुजविण्याचे काम राज्यात अनेकांनी केले. समाज परिवर्तनाचे विचार रुजविताना अनेकांनी उपेक्षा सहन केली. मात्र पुरोगामी संघटनांमध्ये संवाद राहिला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संघर्ष तत्कालीन नेत्यांपैकी एकालाही करावा लागला नाही. देशाचे पारतंत्र्य व त्याचवेळी त्याच देशातील लोकांनी समाजबांधवांवर लादलेले…
यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी…