दुष्काळी भागातील शुल्क माफीसाठी छात्रभारतीचा मोर्चा

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे, खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे, स्थगित केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी, आदी मागण्यांकडे…

तामिळनाडूला सध्या कावेरी नदीचे पाणी सोडणे अशक्य -शेट्टार

दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई राज्याला भेडसावत असल्यामुळे तामिळनाडूसाठी सध्या तरी कावेरी नदीचे पाणी सोडणे अशक्य असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री…

दुष्काळापासून लक्ष वळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज यांची खिल्ली !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, राज यांचे सरकारविरोधातील घणाघाती भाषण आणि राज्यातील दुष्काळामुळे लोकांची अस्वस्थता लक्षात…

जाधवांना फटकारून पवारांनी जनतेची नाराजी टाळली

मुलांच्या शाही विवाहावरून राज्यमंत्री भास्कर जाधव यांची जाहीरपणे चंपी करून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी गंभीर असल्याचा…

दुष्काळग्रस्तांना मदत हीच परमेश्वराची सेवा – शरद पवार

राज्यातील काही भागात भीषण दुष्काळ आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्याची कमतरता नाही पण पाऊस कमी झाल्याने पिण्याचे पाणी, गुराढोरांसाठी चारा आणायचा कुठून…

दुष्काळी मदतीसाठी खासदारांचा हात आखडताच

राज्यातील भीषण दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी काही मंत्री, सरकारी अधिकारी, आमदार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज…

दुष्काळामुळे बियर उत्पादन घटले!

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या गरजेप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल,…

‘मुख्य सचिवांसह संबंधितांनी १४ मार्चपर्यंत म्हणणे मांडावे’

मराठवाडय़ातील तीव्र दुष्काळाशी सामना करण्यास शासन व प्रशासनाला अपयश आले आहे, या बाबत भाजप किसान मोर्चाचे बबनराव लोणीकर यांनी मुंबई…

सरकारने दुष्काळी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी- पवार खास

दुष्काळाची झळ जनतेला बसू लागली आहे. पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू किंवा अन्य काही विदारक झाल्यास त्याचे पडसाद नुसतेच राष्ट्रीय नव्हे तर…

दुष्काळाची व्यथा: पत्र की प्रस्ताव

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्यापासून ते चाऱ्यापर्यंतच्या सोयी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे मदतच मागितली नाही, अशी माहिती देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे…

दुष्काळाचा चटका स्वयंपाकघराला

गेल्या महिनाभरापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत ज्वारी, बाजरी या धान्यांसह…

संबंधित बातम्या