बुलढाणा जिल्हा तीव्र दुष्काळाच्या चक्रात

संपूर्ण बुलढाणा जिल्हा भिषण दुष्काळ व टंचाईच्या जबरदस्त विळख्यात सापडला आहे. या भयावह परिस्थितीत जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा उपाययोजनांच्या…

दुष्काळाच्या झळांवर आश्वासनांची मलमपट्टी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करताना राज्य सरकाने आज केवळ आश्वासनांची मलमपट्टी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी…

दुष्काळाने फास आवळला, मराठवाडा अधिकच कासावीस!

‘मराठवाडय़ाला आता अतिरिक्त पाणी अशक्य’ जलसंपदा अधिकाऱ्यांचे शपथपत्र नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमध्ये १० टीएमसी पाणी अतिरिक्त असले, तरी येत्या…

‘दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची शासकीय वसुली’

दुष्काळी स्थितीत विविध खात्यांकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव खरात यांनी केली. अंबड तालुका…

राज्यावर दुष्काळाचे अभूतपूर्व संकट

राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे वीज प्रकल्प बंद करण्याचे संकट उभे ठाकले असून…

जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये दुष्काळ

जिल्ह्य़ातील १५ पैकी आठ तालुक्यांत दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शासनाकडे पाठविला होता, मात्र अंतिम आणेवारीनंतर वास्तव पुढे…

सोलापूर जिल्ह्य़ात चारा छावण्यांमध्ये दुष्काळ माफियांनीच केला चारा फस्त ?

सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी उभारल्या गेलेल्या चारा छावण्यांमध्ये बनावटगिरी आढळून आली असून यात ‘दुष्काळ माफियांनी’ चाऱ्याचे अनुदान फस्त…

उजनी धरणात पुण्यातील धरणातून पाणी सोडण्यासाठी ‘रास्ता रोको’

यंदाच्या दुष्काळात तळ गाठलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडावे या मागणीने उचल खाल्ली असून या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी…

चारा छावण्या बंद करून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

सोलापूर जिल्हय़ात दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनाने मुक्या जनावरांसाठी चारा डेपो व नंतर चारा छावण्या सुरू केल्या खऱ्या, परंतु या…

पुणे जिल्हय़ातील धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी

संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदायिनी मानल्या गेलेल्या उजनी धरणात यंदा पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने या धरणात पुणे जिल्हय़ातील धरणांतून पाणी सोडण्यात यावे.…

दुष्काळ निवारणात निधी कमी पडणार नाही- देवरा

जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत राज्याचे सहकार आयुक्त राजगोपाल देवरा यांनी मात्र उपाययोजनांमध्ये कुठलीही…

तीन तासांत ११ गावांना भेटी, सव्वातास प्रवासाचा!

सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे द्विसदस्यीय पथक गुरुवारी अर्धा दिवस येऊन…

संबंधित बातम्या