भारताविषयी संवेदनशील माहिती देत असल्याच्या आरोपाखाली ईडीनं दिल्लीतील एका पत्रकाराला अटक केली आहे. हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाल्याचंही नमूद केलं आहे.
सरनाईक व त्यांच्यासारख्या अनेकांचे हेच सांगणे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची ही कैफियत जोरकसपणे पंतप्रधानांकडे मांडायलाच हवी, अशी मागणी राऊत…
ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील नागपूरमधील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत. देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता
या तिघांनाही चौकशीसाठी दिल्लीमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयामध्ये बोलवलं जाण्याची शक्यता असून ईडीनंतर आयकर विभाग या तिघांची चौकशी करेल असं सांगितलं…