Page 845 of एकनाथ शिंदे News

मुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात होणारे प्रवाशांचे मृत्यू हे चित्र लवकरच बदलणार आहे.

मुंबई शहराच्या प्रवेशद्वारातील पथकर नाक्यांचे कंत्राट ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत असून ते रद्द करण्यासाठी कोणतेही कायदेशीर कारण नाही

शिवसेनेला घरचा रस्ता दाखवायचा झाल्यास भाजपला राष्ट्रवादीची गरज भासू शकते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम पोलीस बळ आणि सक्षम पोलीस ठाणे ही काळाची गरज आहे

कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरडीची तसेच घटनास्थळावर परिस्थितीची पहाणी करण्यासाठी शिंदे व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी घटनास्थळाला भेट दिली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडल्याने रविवारही द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून या दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार…
राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख राज्यकारभार करून आपल्या राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूरच्या टोल संदर्भातील फेरमूल्यांकनाचा अहवाल २० मे पर्यंत प्राप्त होणार आहे. तेव्हा ३१ मे पर्यंत टोलबाबत अंतिम निर्णय जाहीर केला…

निवडणुकीच्या काळात आपण कसे प्रवाशांच्या हितासाठी झटत आहोत, असे भासवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करायचे, असा…
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी सरकारमध्ये शिवसेना हा पक्ष दुय्यम स्थानी आहे, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुरुवारी शिवसेनेला मिळालेले…