Page 16 of वीज News

Michaung Cyclone vidarbh yellow alert rain
आज विदर्भासह मराठवाड्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना “यलो अलर्ट”

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

woman got cheated mumbai
मुंबई : वीज बिल मोबाइल ॲप डाऊलोड केले आणि बँक खात्यातील पैसे गेले

वीज बिल भरण्याचा संदेश मोबाइलवर आला आणि मिळालेल्या सूचनेनुसार मोबाइलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार गिरगाव परिसरात…

technician demand bribe Yavatmal district
यवतमाळ : नवीन वीज मीटरसाठी ४५ हजारांची लाच! वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला

नवीन इलेक्ट्रिक मीटर बसविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भोवले. ही रक्कम स्वीकारताना तंत्रज्ञास रंगेहात…

39 coastal villages, palghar district, power through underground cables
पालघर जिल्ह्यातील किनारा लगतच्या ३९ गावांना मिळणार भुयारी विद्युत वाहिनीद्वारे वीजपुरवठा

वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

14 year old boy electrocuted in chembur, metro work iron plate shock
चेंबूरमध्ये विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर मेट्रोच्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या लोखंडी पत्र्याला स्पर्श होताच विजेचा शॉक लागून १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू…

After 14 years Chandrapur Power Station, set operating continuously 200 days generated electricity
सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मिती, १४ वर्षानंतर चंद्रपूर वीज केंद्रात विक्रम

महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे.

4,500 old trees cut down towers private power plant poi kalyan villagers strongly opposed
कल्याणमधील साडे चार हजार झाडांवर संक्रांत; २५ वर्ष राखलेल्या जंगलाची कत्तल होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध

वीज प्रकल्प मनोऱ्यांसाठी लागतील तेवढीच झाडे कंंपनीने तोडावीत. अन्य झाडांना हात लावू नये, अशी भूमिका पोई ग्रामस्थांनी घेतली आहे.

tourism development in koyna dam
कोयनेच्या कमी जलसाठय़ामुळे सिंचन, वीजनिर्मितीत कपात!

कोयनेच्या जलसाठय़ाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, यंदा कमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने त्यातील पाणी वापराचा कटाक्ष महत्त्वाचा आहे.