Page 55 of वीज News

वीजनिर्मितीसाठी लागणारे इंधन अल्पप्रमाणात असल्याने काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये वीजदर अधिक आहे, अशी माहिती महावितरण कंपनीने व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता…

उद्योग क्षेत्रासाठी विजेचे जादा दर व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत असल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात…
व्यवस्थापन आणि प्राध्यापक यांच्या वादामुळे सांताक्रूझच्या ‘पब्लिक रात्र महाविद्यालया’तील विद्यार्थ्यांना अंधारात परीक्षा देण्याची वेळ आली. वीजच नसल्याने ग्रंथालयाचा वापरही त्यांना…
सप्टेंबर २०१३ मध्ये लादण्यात आलेली संपूर्ण वीज दरवाढ रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाने ग्राहकांच्या
केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम अंतर्गत जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीची तृतीय बैठक विद्युत निरीक्षकांनी आयोजित केली होती.

‘महावितरण’ च्या वतीने नुकतीच तब्बल सात हजार विद्युत सहायकांची भरती करण्यात आली. त्यात २२०० महिला सहायक विद्युत सहायकांचा समावेश आहे.

वीज दरवाढीच्या विरोधात कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधी घोषणा देऊन वीज बिलांची होळी करण्यात आली.
महावितरणच्या वतीने सप्टेंबरपासून करण्यात आलेली वीज दरवाढ ही महाजनको या वीजनिर्मिती कंपनीस खापरखेडा, भुसावळ, कोराडी येथील तीन वर्षांपासूनच्या
‘महावितरण’ने सुरू केलेल्या ऑनलाइन वीजदेयक भरणा सुविधेला ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबईवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला
मुंबई उपनगरातील वीजव्यवसायावरून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘टाटा पॉवर कंपनी’ यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असली तरी ग्राहकांचा मात्र त्यात लाभ होत…

आशिया खंडातील सर्वात मोठे उपचार केंद्र म्हणून ख्याती असलेल्या मेडिकल रुग्णालयातील स्वच्छता आणि विद्युत दिव्यांच्या व्यवस्थेची पार दैन्यावस्था झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून विदर्भासह जिल्ह्य़ातील शेतकरी कोरडय़ा व ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे.