राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीजदरात एक एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणने आव्हान दिल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगाने त्याला स्थगिती दिली आहे.
मंडळानेही शिरढोण प्रकल्पातील १५ इमारतींचे विजेची देयके थकविल्याने महावितरणने गुरुवारी इमारतींचा वीज पुरवठा खंडीत केला होता.रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर मात्र कोकण…
वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसूल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनींनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या…