वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसूल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनींनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या…
नियोजनात त्रुटी असल्यामुळे, येत्या काही वर्षांत तीव्र आणि दीर्घकाळ उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढू शकते असे या विश्लेषणात…
नवी मुंबई महानगरपालिकेचा तुर्भे एमआयडीसी येथे असलेला शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देशातील उत्तम प्रकल्पांपैकी मानला जातो.
महापारेषणच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराला तसेच औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची क्षमता वाढीसाठी काम हाती घेण्यात आले…
थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी थकबाकीवरील व्याज व विलंब आकाराच्या संपूर्ण माफीसह पुनर्जोडणीची अभय योजना महावितरणकडून राबवली जात आहे.
बदलापूर आणि परिसरात सुरू विजेच्या लपंडावाचा बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या तसेच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना, शेतघरांना आणि रोपवाटिका शेतकऱ्यांनाही फटका बसतो…