उद्योगांना महाराष्ट्रात अखंड वीजपुरवठा सुरू असून त्यामुळे विजेबाबत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांची परिस्थिती चांगली आहे, असा निष्कर्ष ‘फिक्की’च्या…
राज्यातील विजेची तूट भरून काढण्यासाठी बाजारपेठेतून अल्पकालीन वीजखरेदी करण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. त्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल २०१३ या कालावधीत…
मुंबई व उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनी, बेस्ट आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या तिन्ही वीजकंपन्यांच्या विद्युत सेवांबाबतच्या शुल्कात वाढ करण्यास…
वीजबिले थकविणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीत ‘महावितरण’ने अत्यंत कठोर धोरण अवलंबले असून, थकबाकीदारांचा वीजमीटर व वीजवाहिनी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जवळपास साडेपाच अब्ज रुपयांची देयकांची थकबाकी असलेल्या जालना जिल्हय़ात ७८ फीडरवरील वीजहानी ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जालना जिल्हय़ातील थकबाकीदार…
गॅसवर आधारित वीजनिर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील दाभोळ वीजप्रकल्प गॅसपुरवठय़ाअभावी जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने कृषीपंपांची वीज दरवाढ व विजेची पोकळ थकबाकीविरोधात येथील महावितरण कार्यालयावर गुरूवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात येणार आहे.…
ढालेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावर असणाऱ्या कृषिपंपाची वीज खंडित करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात शनिवारी शेतकरी पुन्हा बैलगाडय़ांसह रस्त्यावर आले. त्यामुळे पाथरी,…