संयुक्त राष्ट्रसंघ व युरोपियन कमिशनने पर्यावरणभिमुख ऊर्जा विकास प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये ठाणे शहराची प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून निवड केली…
डिसेंबर २०१२ च्या भारनियमनमुक्तीवरून राजकीय आणि प्रशासकीय गोंधळ सुरू असताना भारनियमनमुक्तीच्या योजनेत समाविष्ट असलेली खासगी वीजकंपन्यांची आजमितीस अपेक्षित असलेली सुमारे…
वीजचोरी आणि वसुलीच्या निकषांशिवाय संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्याची घोषणा तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये पदाचा राजीनामा देण्यापूर्वी केली. पण…
डिसेंबर २०१२ मध्ये राज्य संपूर्ण भारनियमनमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास ‘महावितरण’च्या व्यवस्थापनाकडून विरोध होत असून निम्म्यापेक्षा अधिक वीजचोरी करणाऱ्या भागांनाही…
अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत सौरऊर्जेचा सिंहाचा वाटा असून एक लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जानिर्मितीची भारतात क्षमता आहे, असा विश्वास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा खात्याचे…
राज्य विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनावे यासाठी ऊर्जाखात्याने हाती घेतलेला उत्पादन विस्ताराचा कार्यक्रम चिंता वाटावी एवढा विस्कळीत झाला आहे. चंद्रपूर वीज…
औरंगाबाद व नागपूर येथील वीजहानी नियंत्रण आणि वसुली वाढवण्यासाठी ‘महावितरण’ने फ्रँचायजी कंपन्या नेमल्या खऱ्या पण या दोन्ही ठिकाणच्या कंपन्यांकडे असलेली…