‘बेस्ट’च्या वीजग्राहकांना दरवाढीचा भरुदड अटळ

‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती आणि परिवहन विभागाचा तोटा लक्षात घेता आणखी निदान तीन वर्षे तरी ‘बेस्ट’च्या वीजग्राहकांना परिवहन विभागाच्या तोटय़ाची झळ…

‘टेंभी’ वीज प्रकल्पाचा ‘टेंभा’ कधी पेटणार

औसा तालुक्यातील टेंभी येथे सुमारे दीड हजार एकर परिसरात सोळाशे मेगावॉट क्षमतेचा गॅसवर आधारित उभारण्यात येणारा ऊर्जानिर्मिती प्रकल्प कधी सुरू…

तीन दिवस काळोखात गेलेले गोंदिया पुन्हा उजळले, पाणी पुरवठाही सुरू

नगरपालिकेवर पथदिव्यांचे ३२ लाख रुपयाचे वीज बिल व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसचे ६ लाख, असे एकूण ३८ लाख थकित असल्याने…

वीज उत्पादक जनित्राची जागा घेणार हायड्रोजन फ्युएल सेल!

देशात डिझेलवर चालणाऱ्या वीज उत्पादक जनित्राची जागा येत्या काही वर्षांतच हायड्रोजनवर चालणारे जनित्र (फ्युएल सेल) घेऊ शकतील. हे तंत्रज्ञान वापरल्यास…

ऊर्जा संवर्धनात ठाणे शहर अव्वल

संयुक्त राष्ट्रसंघ व युरोपियन कमिशनने पर्यावरणभिमुख ऊर्जा विकास प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये ठाणे शहराची प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून निवड केली…

खासगी वीजकंपन्यांची वीज ‘बेपत्ता’!

डिसेंबर २०१२ च्या भारनियमनमुक्तीवरून राजकीय आणि प्रशासकीय गोंधळ सुरू असताना भारनियमनमुक्तीच्या योजनेत समाविष्ट असलेली खासगी वीजकंपन्यांची आजमितीस अपेक्षित असलेली सुमारे…

वीज भारनियमन मुक्तीला आता राजकीय वळण!

वीजचोरी आणि वसुलीच्या निकषांशिवाय संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्याची घोषणा तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये पदाचा राजीनामा देण्यापूर्वी केली. पण…

संपूर्ण भारनियमनमुक्तीस ‘महावितरण’चाच विरोध

डिसेंबर २०१२ मध्ये राज्य संपूर्ण भारनियमनमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास ‘महावितरण’च्या व्यवस्थापनाकडून विरोध होत असून निम्म्यापेक्षा अधिक वीजचोरी करणाऱ्या भागांनाही…

‘एक लाख मेगावॉट सौर वीजक्षमतेची भारतात धमक’

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत सौरऊर्जेचा सिंहाचा वाटा असून एक लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जानिर्मितीची भारतात क्षमता आहे, असा विश्वास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा खात्याचे…

दंड कंपन्यांना; भरुदंड ग्राहकांनाच

राज्य विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनावे यासाठी ऊर्जाखात्याने हाती घेतलेला उत्पादन विस्ताराचा कार्यक्रम चिंता वाटावी एवढा विस्कळीत झाला आहे. चंद्रपूर वीज…

फ्रँचायजींकडे थकले ‘महावितरण’चे २०० कोटी

औरंगाबाद व नागपूर येथील वीजहानी नियंत्रण आणि वसुली वाढवण्यासाठी ‘महावितरण’ने फ्रँचायजी कंपन्या नेमल्या खऱ्या पण या दोन्ही ठिकाणच्या कंपन्यांकडे असलेली…

भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार

राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी…

संबंधित बातम्या