पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यातून पाणीउपसा करणाऱ्या परवानाप्राप्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदा आहे. जिल्हा प्रशासनाने वीजपुरवठा तोडण्याचा…
वीजचोरी आणि विजेचे पैसे थकवल्याच्या कारणास्तव २५ टक्के महाराष्ट्रात भारनियमन असल्याने या भागात वीजचोरीविरोधात आणि वीजदेयकांच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ विशेष मोहीम…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाला म्हणजेच १२-१२-१२ या दिवशी महाराष्ट्र भारनियमनमुक्त होईल, ही तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी…
कळमनुरी नगरपालिकेकडे पाणीपुरवठय़ाच्या वीजबिलापोटी ७ लाख थकल्याने त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. परंतु पालिकेनेही वीज वितरण कार्यालयाकडे भाडय़ापोटी ३ लाख थकबाकी…
ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांत समाविष्ट राज्यातील १३० शहरांमध्ये ‘महावितरण’ विशेष सेवा केंद्र स्थापन…