Page 25 of पर्यावरण News

शहरात रोज जळतोय २५० ते ३०० टन कचरा!

पुण्यात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे उघड होऊ लागले आहेत. शहरात अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात…

तहान लागल्यावरच विहीर खणणार का?

विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात ग्लोबल वॉर्मिग हा शब्द सर्वसामान्यांच्या आयुष्यात डोकावू लागला. चर्चेचा विषय होऊ लागला. मग पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही…

निसर्ग संरक्षणाचे संस्कार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानामधील विविध क्षेत्रांवर (ऊर्जा, पर्यावरण, पर्यावरणसंवर्धन, वन्यजीवन व्यवस्थापन इ.) लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.

भारतीय परंपरा पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यास समर्थ

पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ आणि तत्सम प्रश्नांच्या निराकरणासाठी आधुनिक विज्ञानाची गरज नाही. पूर्वापार चालत आलेल्या भारतीय परंपरा व ज्ञानाच्या माध्यमातून मातीशी…

३८. भाव-चित्र

अचलानंद दादांच्या उद्गारांनी कर्मेद्र काहीसा वरमला. वातावरणात किंचित ताण निर्माण झाला होता खरा. दादांनीच हसून तो ताण सैल करण्याचा प्रयत्न…

नगरमधून ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेची सुरूवात

शहरातील व शहरालगतच्या वनजमिनींवर जंगल निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतला आहे. ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेवर आधारीत या उपक्रमाची सुरूवात…

भारतीय पर्यावरणाच्या भवितव्यावरची काजळी

वाघांची संख्या वाढल्याबरोबर ते इतर देशांना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे चेन्नईत एकाच वेळी सुमारे २५० ऑलिव्ह रिडले कासवे मृतावस्थेत…

२४. भक्तीवल्लभ

हृदयेंद्रच्या बोलण्यातून तिघांनाही गोंदवल्यात समाधी मंदिरातच उभं असल्यासारखं वाटून गेलं. ‘पुन्हा गोंदवल्याला जायला पाहिजे,’ असा विचारही उमटला.