निसर्गही मानवकेंद्रीच हवा?

पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू…

पश्चिम घाटाबाबतच्या गाडगीळ अहवालाचे भवितव्य लोकांवरच अवलंबून – डॉ. गाडगीळ

‘राज्य सरकारने गाडगीळ अहवालाचा विपर्यास केला असून ही बाब नजरेत आणून दिल्यावरही अपप्रचार सुरूच आहे. आता गाडगीळ अहवालाचे भवितव्य लोकांवर…

पर्यावरणविषयक स्पर्धाचे निकाल जाहीर

पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र चेंबर आणि वूमन सोसायटी यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘कुंभमेळा २०१५ : केअर नाशिक-ग्रीन कॉल’ या उपक्रमांतर्गत घेण्यात…

निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र : जो जे वांछील तो ते लाहो..

केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नैसर्गिक संसाधने नासवत, लोकशाहीला तुडवत एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया सध्या आपल्याकडे राबवली…

निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र : निसर्गा राखण्यासाठी बहरू दे ज्ञानसंपदा!

पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाही धनदांडग्यांचे मोठे प्रकल्प बिनदिक्कत सुरू आहेत. तज्ज्ञांनी अहवाल देऊनही नोकरशाही मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहेच,

गिर्यारोहण चित्रपट महोत्सवाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांबरोबरच विविध क्षेत्रांतील लोकही त्यांच्या आवडीच्या विषयांवर चित्रपट, लघुपट बनविण्याचे प्रमाण वाढले आहे.

कायम तहानलेल्यांचं काय?

महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत असल्याच्या, अनेक ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्य़ातील कायमस्वरूपी…

दुष्काळ संपला, पण…

मराठवाडय़ात पावसाने वेळेवर आणि दमदार सुरुवात केली असली तरी धरणांमध्ये अद्यापि पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. यंदाच्या दुष्काळाने काही संधी निर्माण…

चला, निसर्ग वाचूया !

‘पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे..’ असा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो पण या कुत्र्याच्या छत्र्या म्हणजेच अळंबीशी आपला फार कधी जवळून संबंध…

एक ‘सक्तीचा’ अस्त!

दगड आणि मातीतही पैसा असतो, याचा साक्षात्कार महानगरांच्या विस्तारासोबत होऊ लागला आणि खाण माफिया नावाचा एक नवा वर्ग तयार झाला.…

पर्यावरण जागृतीसाठी ‘पिंपरी ते तिरुपती’ सायकलवर प्रवास

पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने पीएमपीच्या सहा कर्मचाऱ्यांनी पिंपरी ते बालाजी दरम्यान सायकलवरून प्रवास केला.

आता पवनचक्क्या पर्यावरणवाद्यांच्या रडारवर

पवनचक्कीपासून ऊर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात होत असलेले वनजमिनींचे अधिग्रहण आणि दहनविधीसाठी मोठय़ा प्रमाणावर होत असलेला लाकडाचा वापर आता पर्यावरण बचाव संस्थांच्या…

संबंधित बातम्या