मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा…
अंबड आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील भूखंड गैरव्यवहारसंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने तसेच प्रशासकीय यंत्रणा दाद देत नसल्याने गाऱ्हाणे मांडण्यासाठी…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. त्यात जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीचा सखोल आढावा त्यांनी घेतला.