Page 152 of शेतकरी News

शेतकऱ्यांच्या उपोषणापुढे प्रशासनाने नमले, १४० एकराला देणार ओलित

मुल्ला येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या देवरी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणापुढे प्रशासनाने नमते घेऊन शेतकऱ्यांना १२० एकरऐवजी १४० एकर

केंद्र व राज्याची चुकीची धोरणे सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर

देशातील व राज्यातील या दशकातील रोखीचे पीक म्हणून मान्यता पावलेल्या सोयाबीन शेतमालाला अधिकाधिक भाव मिळण्यास केंद्र व राज्य सरकारची

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

तालुक्यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहराला देण्यास धरण परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हे पाणी नाशिकला दिल्यास त्याबदल्यात नाशिक

जमीन खरेदी-विक्रीवरील र्निबधांमुळे शेतकरी कोंडीत

वर्धा जिल्ह्य़ातील काही सिंचन प्रकल्पाचे काम केव्हाच पूर्ण झाले. पुनर्वसनही झाले, परंतु परिसरातील जमिनीवरच्या व्यवहारावरील निर्बंध अद्याप उठविण्यात

काही खात्यांच्या कारभारानेच शेतकऱ्यांचे जीवन गोत्यात

अतिवृष्टी, नापिकी व कर्जाचा डोंगर, अशा तडाख्यात पिचलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्याच काही खात्यांनी गोत्यात आणले असून या खात्यांचा हलगर्जीपणा

नागपूर जिल्ह्य़ात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विषप्राशनातूनच

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून येणारे नैराश्य यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब सर्वानाच माहीत आहे.

शेतकऱ्यांचे पाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पळवले – एन.डी. पाटील

‘‘राज्यातील ५१ धरणांचे शेतीचे पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संगनमताने पिण्याच्या नावाखाली उद्योगांसाठी पळवले आणि दाखवण्यात आलेले बहुतेक उद्योगही अस्तित्वात नाहीत,’’

वर्धा जिल्हा बँकेचा तिढा न सुटल्याने शेतकरी, खातेदारांच्या ठेवी अडकल्या

जिल्हा सहकारी बंॅकेचा तिढा या अधिवेशनात सुटणार काय, याकडे गेल्या दीड वर्षांपासून हजारो शेतकऱ्यांचे व सामान्य खातेदारांचेही लक्ष लागलेले आहे

शेतकऱ्यांकडे आठ हजार कोटींची थकबाकी – अजित पवार

गेल्या तीन वर्षांत वीज चोरीची २३ हजार ७८२ प्रकरणे आढळून आली असून वीज चोरीला हातभार लावणाऱ्या महावितरणाच्या ६५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर…