Page 154 of शेतकरी News
दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक काढण्यात आल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. नापिकी…
नियमित बिल भरूनही पुरेशा दाबाने वीजपुरवठा केला जात नसल्याने संतापात भर पडत आहे. याचाच उद्रेक आता मोर्चा, आंदोलनातून दिसून येत…
धान खरेदी करणाऱ्या संस्था व शासन यांच्यातील मतभेदामुळे रखडलेल्या आधारभूत धान खरेदीचा तिढा सुटल्याचा गवगवाही झाला
कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व ज्ञानाचा अभ्यास करून नवनवीन प्रयोग युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत करावेत व कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त…
गतवर्षी कोरडय़ा दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने मेटाकुटीस आणले आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात ७५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, आजही शेतीमालाला चरितार्थापुरता रास्त बाजारभाव नाही ही मोठी शोकांतिका आहे.
सिंचनाचे संच बसवण्यासाठी दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला
या जिल्ह्य़ातील सात शासकीय कापूस खरेदी केंद्रांपैकी एकही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यापारी, तसेच आंध्र प्रदेशात कापूस विक्री सुरू…
पहिले दोन दिवस थंड प्रतिसाद मिळालेल्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला शेवटच्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने भाजपचे विद्यमान खासदार
शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरू असतांनाच वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे ओझे टाकल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी भयंकर
वीजवापर शून्य असतानाही शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील वीज देयके अंदाजे व प्रचंड रकमेची देण्यात आली.

खेड आणि शिरूर तालुक्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) संपादित केलेल्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या शासनाच्या निर्णयाचा प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी…