Page 2 of शेतकरी News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारत देशात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने मिळालेल्या धक्क्यातून सावरलेली काँग्रेस अखेर आज रस्त्यावर उतरली.प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनुसार आज सोमवारी,राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एल्गार…

अलिकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असा सर्वांचा समज झाला आहे. त्यामुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे फारशी येताना दिसत नाही. परंतु…

Who is Abhimanyu Kohar: एनडीए सरकारने जमिनीशी संबंधित अध्यादेश लागू केल्यानंतर अभिमन्यू कोहर शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी जोडले गेले. ते हरियाणाचे आहेत.…

गत हंगामात अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यातील तीन मेगावॅट क्षमतेचा…

मेळघाटातील चिखलदरा परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड…

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त, अवर्षणप्रवण भागासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजनेची कामे रखडलेलीच आहेत…

आवर्तन सुटल्यानंतर पैसे नंतर भरतो असे सांगून अनेक वेळा वेळ मारून नेली जाते. यावेळी मात्र जलसंपदा विभागाने पाणीपट्टी बाबत सक्तीचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यासह देशभरातील ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २२ हजार…

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’मधील राज्याचा वाटा तीन हजार रुपयांनी वाढविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.