Page 2 of शेतकरी News

Millions of farmers commit suicide every year due to wrong government policies
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्या; काॅग्रेस आक्रमक; चंद्रपूरात शेतकरी सन्मान धरणे आंदोलन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारत देशात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

Marches for various demands of farmers
रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा एल्गार…काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून…

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने मिळालेल्या धक्क्यातून  सावरलेली काँग्रेस अखेर आज रस्त्यावर उतरली.प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनुसार आज सोमवारी,राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एल्गार…

farmers in veen mahabaleshwar demand no land reservations in new mahabaleshwar Project
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार तब्बल २५० टक्के वाढ, नवीन यंत्राचा शोध…

अलिकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असा सर्वांचा समज झाला आहे. त्यामुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे फारशी येताना दिसत नाही. परंतु…

Abhimanyu Kohar Farmer leader
Abhimanyu Kohar: शेतकरी आंदोलनाला मिळाला नवा चेहरा; कोण आहे अभिमन्यू कोहर

Who is Abhimanyu Kohar: एनडीए सरकारने जमिनीशी संबंधित अध्यादेश लागू केल्यानंतर अभिमन्यू कोहर शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी जोडले गेले. ते हरियाणाचे आहेत.…

tidal water has led to mangrove growth on coastal agricultural land restricting farmer use
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाणून घ्या, ७३३ कोटी रुपयांची मदत कुणाला मिळणार

गत हंगामात अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

maharashtra leads country with 22010 projects approved under Prime Ministers micro food Processing scheme
सुक्ष्म अन्न प्रक्रियेत राज्य अव्वल, जाणून घ्या, राज्यात कोणता जिल्हा आघाडीवर

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे.

first 3 mw solar project under cms scheme was commissioned in Savargaon today
सिंचनासाठी दिवसाही वीज, पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यातील तीन मेगावॅट क्षमतेचा…

farmers in chikhaldara shifted from traditional crops to strawberry farming due to changing times
मेळघाटातील स्‍ट्रॉबेरीची चव न्यारी; पर्यटकांसाठी पर्वणी…

मेळघाटातील चिखलदरा परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड…

Loksatta explained Why Baliraja Jal Sanjeevani Scheme was stalled print exp 0225
विश्लेषण : बळीराजा जलसंजीवनी योजना का रखडली?

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त, अवर्षणप्रवण भागासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजनेची कामे रखडलेलीच आहेत…

The water resources department water of the Kukadi river left canal farmers water bills payment
कुकडीचे आवर्तन सुटले आहे… मात्र पाणीपट्टी भरणारांनाच मिळणार कालव्याचे पाणी, जलसंपदा विभागाचा आदेश जारी…

आवर्तन सुटल्यानंतर पैसे नंतर भरतो असे सांगून अनेक वेळा वेळ मारून नेली जाते. यावेळी मात्र जलसंपदा विभागाने पाणीपट्टी बाबत सक्तीचे…

19th installment of PM Kisan Yojana released
९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी; ‘पीएम किसान योजने’चा १९वा हप्ता जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यासह देशभरातील ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २२ हजार…

Chief Minister Eknath Shinde announces increased financial assistance to farmers
शेतकऱ्यांना ३ हजारांची वाढीव आर्थिक मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा, लवकरच वर्षाला एकूण १५ हजार

 शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’मधील राज्याचा वाटा तीन हजार रुपयांनी वाढविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.