रब्बी हंगामातील गुणकारी पांढरा कांदा तयार झाला आहे. या तयार झालेल्या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजार यासह अन्य भागात विक्रीसाठी…
ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आदिवासी कातकरी कुटुंबे ही हक्काच्या पक्क्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले.