Page 51 of शेती News

अहमदनगरच्या अभ्यासकाने नरखेड तालुक्यात उभारला ‘चौफेर शेती प्रकल्प’

विदर्भातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी अहमदनगरचे कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी नरखेड तालुक्यातील वडविहिरा परिसरात चौफेर शेती प्रकल्पाची उभारणी…

कुतूहल :शेती- एक अडथळा शर्यत

प्रस्तुत लेखांमधील विचार कोणत्याही पाठय़पुस्तकात सापडणार नाहीत, कारण ते नवीन आहेत. निसर्गात आणि व्यवहारातही आपल्याला असे दिसून येईल की आपल्या…

लाभक्षेत्रातीलरब्बी पिकांचे आवर्तन लांबणार!

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या…

गोदा उजव्या कालव्यातून शेतीला दोन आवर्तने

दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…

गोदा उजव्या कालव्यातून शेतीला दोन आवर्तने

दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…

भंडारदऱ्यातून शेतीची तीन आवर्तने

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पहिले आवर्तन सोमवारी (दि.…

कापसाला ४ हजार भाव; खरेदी ६ हजार क्विंटल

गतवर्षी कापसाला ७ हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी जिल्हय़ातील कापसाचे क्षेत्र वाढले. मात्र, भारतीय कापूस निगमतर्फे केवळ जवळा बाजारमध्ये कापूस…

गोदावरी कालव्यांना शेतीचे आवर्तन- तटकरे

दारणा प्रकल्पातून जायकवाडी धरणास पाणी देत असताना त्याचवेळी गोदावरी कालव्यावरील शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनिल…

मोबाईल एफएमएस नोंदणी न केल्यास खत विक्रेत्यांचे परवाने रद्द होणार

रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे.

सिंचन क्षेत्र विकासात नागपूर राज्यात अग्रेसर

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाने सिंचन क्षेत्राचे ८५ टक्के उद्दिष्ट गाठून सिंचन क्षेत्र विकासात राज्यात आघाडी मिळवली आहे. २०११-१२ च्या…

नागपूर विभागात रब्बी पेरणीला वेग ; दिवाळी आटोपताच शेतकरी कामाला

दिवाळी, भाऊबीज आटोपताच शेतकरी पुन्हा कामाला लागला असून नागपूर विभागात रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. विभागात जवळपास २५ टक्के…