अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी आणतात.
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देत अर्थमंत्र्यांनी सहा नव्या योजनांची शनिवारी घोषणा केली. अल्प उत्पादकता आणि कमी पीक घेणाऱ्या देशातील १००…