पूर News

जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा, पाणी टंचाई व जलजीवन मिशन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मागील पाच ते सहा वर्षांपासून शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे प्रचंड हाल…

भारतीय उपखंडातील लहरी हवामानाशी आपला परिचय आहेच. पूर ही एक भूवैज्ञानिक आपत्ती आहे. अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे उन्हाचा कहर, पावसाचा अतिरेक,…

चिपळूणच्या विकासाला अडथळा ठरलेली पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी दिले आहेर.

अकिवाट (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीत ट्रॅक्टर पलटी होऊन इकबाल बैरागदार यांच्यासह आठ जण पाण्यात वाहून गेले होते.

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फुटाने वाढवण्यासाठी गतीने पावले पडू लागली आहेत.

तमिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

भर शहरातून वाहणाऱ्या टुरिया नदीचा प्रवाहच बदलण्याचा उद्याोग स्पेनमध्ये काही वर्षांपूर्वी केला गेला. त्याचा परिणाम नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुरातून त्यांना…

अतिवृष्टीनंतर हरित छत उभारल्यास मुंबईतील पूरस्थिती कमी होऊ शकते असे आयआयटी मुंबई ने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे

ज्या द्वीपकल्पाच्या परिसरात या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली, त्या परिसरातील गावांमध्ये पूर आला नाही. एवढेच नाही तर दलदलीतून जाणारे मार्गही…

परतीच्या प्रवासात धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील काही नदी नाल्यांना पूर आले.

मिरज तालुक्यातील तानंग गावच्या शिवारात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने ओढ्याला आलेल्या पुरातून लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती वाहून गेला.