Page 28 of पूर News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/0181.jpg?w=300)
उत्तराखंडातील जलप्रपातात झालेल्या जीवितहानीच्या नेमक्या संख्येविषयी तेथील सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीत किमान दहा हजारजण दगावले असल्याची शक्यता…
वाशीम जिल्ह्य़ातील १४ गावे पूरग्रस्त क्षेत्रात असून ११७ गावे संभाव्य पूरग्रस्तांच्या यादीत आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीने काही आपत्ती आल्यास जिल्ह्य़ातील आपत्कालीन…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/sma021.jpg?w=300)
भारतीय सैनिक, वायू दल आणि नौसेनेचे बहादूर उत्तराखंडातील प्रलयात सापडलेल्यांना वाचविण्याचे जीवावर उदार होऊन कसे प्रयत्न करत आहेत, हे आपण…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/front0161.jpg?w=300)
उत्तराखंडवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सहा वर्षांपूर्वी शहराला महापुराने दिलेल्या…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/mv091.jpg?w=300)
सोमवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने सामान्यांची दैनंदिनी विस्कळीत करण्याबरोबरच शाळेतील उपस्थितीवरही गंभीर परिणाम केला. मंगळवारी दिवसा आणि बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/022.jpg?w=300)
महापालिकेने नालेसफाईचे नियोजन कागदावर केले असले तरी प्रत्यक्षात काम न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याने सर्वसामान्यांना…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/nagpur771.jpg?w=300)
अरुणावतीचा पुन्हा आर्णीकरांना ७०० घरांना पाण्याचा वेढा अरुणावती नदीच्या काठावरील आर्णीकरांना पुन्हा पुराचा तडाखा बसला असून गावातील मध्यभागी असलेल्या नाल्यालाही…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/edt0181.jpg?w=300)
उत्तराखंडचा परिसर पर्यावरणदृष्टय़ा किती संवेदनशील आहे, टेहरीसारख्या मोठय़ा धरणाचा या भूभागालाच कसा धोका आहे, हे सांगणारे आंदोलक इथं होते. तरीही…
गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण जलप्रपातातील मृतांचा आकडा ५ हजार होण्याची भीती शासकीय यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आह़े या प्रपाताच्या केंद्रस्थानी…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/devi014.jpg?w=300)
उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात राज्यातील सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून एकटय़ा बद्रीनाथमध्ये अडकलेल्यांची संख्या ५०० आहे. त्यांच्या सुटकेसाठी लष्कराचे…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/lokmanas012.jpg?w=300)
उत्तराखंडमध्ये जी नैसर्गिक आपत्ती ओढवली व त्यानंतर जे मदतकार्य करण्यात आले त्याकडे बारकाईने बघितले, तर आपण अजूनही अशा घटना हाताळण्यात…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/06/sampadkiyo111.jpg?w=300)
केदारनाथच्या आपत्तीचे खापर कोणावर ना कोणावर फोडले जात आहे. तिथले हवामान, भूरचना-भूशास्त्र, वनस्पती आवरणातील बदल, जमीनवापरातील बदल हे लक्षात घेतल्याशिवाय…