मुंबई ‘मान्सूनसज्ज’

मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव होऊ…

रेल्वे प्रशासनाच्या कामामुळे अंबरनाथ जलमय होण्याची भीती

अंबरनाथ पूर्व विभागातील बी केबिन परिसरात रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगत सुरू केलेल्या कामांमुळे नालेसफाई होण्याऐवजी भराव टाकून नालाच बुजविला जाऊन…

दिवा-डोंबिवलीत पुराची भीती

पारसिक बोगदा (मुंब्रा) ते दिवा-कोपर रेल्वे मार्गाच्या पूर्व बाजूला एक रस्ता तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम करताना…

वाढत्या नागरिकरणामुळे ठाकुर्लीला पुराचा धोका

कल्याणजवळील ठाकुर्ली परिसरात विकसित होत असलेल्या गृहसंकुलांसाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे यापरिसरात डोंगरउतारावरुन वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी निसर्गत:च उपलब्ध असलेल्या…

नित्याच्या महापूरानंतर..

ब्रह्मपुत्रेला अनेकदा येणारे महापूर आणि त्यानंतर बेटाचे उद्ध्वस्त आणि उजाड होणे हे खरेतर त्याच्यासाठी तसे नेहमीचेच होते.. मात्र ‘या पुराच्या…

इंडोनेशियामध्ये पुराचे ११ बळी

गेल्या दोन दिवसांपासून इंडोनेशियामध्ये पावसाने हैदोस घातला असून पुरामुळे ११ नागरिकांचा मृत्यू तर २०हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याचे सूत्रांनी सांगितले.…

नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!

वर्धा जिल्ह्य़ात तिघांचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरलेल्या पुराने अनेकांना अन्नछत्राचा आश्रय घेण्यास बाध्य केले. कष्टाने उपजीविका करणाऱ्या दलित-आदिवासी पूरग्रस्तांवर चार-चार…

संबंधित बातम्या