Page 14 of वन विभाग News

वन विभागाने कोल्ह्याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.

कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गाव हद्दीतील टाटा कंपनीच्या आवारात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आला असून यानंतर कल्याण वन विभागाने…

पक्ष्यांच्या नोंदणी करण्यात वर्धा जिल्ह्याने आघाडी घेतली असून एकूण ३०४ पक्ष्यांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते.

जंगलात गस्त घालणे, टेहळणी करणे, शिकार रोखणे त्याबरोबर GPS मॅपिंग, संकटात असलेल्या वन्यजीवांची सुटका ही त्यांची महत्त्वाची कामे. पोबितोरा अभयारण्यात…

दोन वाघांना जेरबंद केल्याने वनविभाग आणि तेथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उद्यान आणि अभयारण्य अशा दोन्हीमध्ये महत्त्वाच्या १२ ठिकाणांवर पक्षी गणना आयोजित करण्यात येते.

रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते.

सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे.


क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची १६६ एकर जमीन ताब्यात देण्याचे भाडे पट्टीच्या थकबाकीची रक्कम देवस्थानला सहा टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिल्याने वन…

वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याने वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.