मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
जवळजवळ वर्षभराच्या विलंबानंतर केंद्र सरकारने शनिवारी ‘आयएसएफआर’ जाहीर केला. यामध्ये दोन वर्षांत देशाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखविण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वीच बीएनएचएसने टॅगिंग केलेल्या गिधाडांपैकी तीन गिधाडे मृतावस्थेत सापडली, तर आता पुन्हा एक टॅगिंग केलेले गिधाड नागपूरजवळ…