उरणजवळील वणव्यात शेकडो एकर जंगल भस्मसात

उरण तालुक्यातील कळंबुसरे इंद्रायणी डोंगर व वशेणी गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर जंगल जळून भस्मसात झाले आहे.

‘जंगलक्षेत्र कायम राखून विकास साधा’

राज्यात सर्वाधिक जंगलक्षेत्र विदर्भात असले तरीही गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबन आणि लाकूड तस्करांमुळे जंगलक्षेत्र कमीकमी होत चालले आहे.

वन जमिनींवरील बांधकामांबाबत सरकारची मवाळ भूमिका

मुंबई व ठाणे परिसरात वन जमिनींवरील बांधकामांना दिलासा देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या…

राज्य शासनाचा वन जमिनींवर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचा डाव

केंद्र सरकारने वनवासी गावांना कायद्याद्वारे दिलेल्या वन जमिनींवर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचे षड्यंत्र राज्याच्या महसूल व वन विभागाने रचले असून येत्या…

कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वन विभागाची जमीन

त्या बदल्यात सरकारच्या ‘लँड बँक’मधून वन विभागाला पर्यायी जमीन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

जंगलावरील सामूहिक मालकीच्या अधिकाराला पूर्व विदर्भात हरताळ

वनहक्क कायद्याने जंगलावर मिळालेल्या सामूहीक मालकीच्या अधिकाराचा पूर्व विदर्भात सर्रास गैरवापर सुरू असून, काही ठिकाणी वनाधिकाऱ्यांच्या संमतीने, तर काही ठिकाणी…

पूर्व विदर्भातील ८६ हजार हेक्टर जमीन झुडपी जंगलमुक्त

पूर्व विदर्भातील ८६ हजार हेक्टर जमीन केंद्र शासनाने झुडपी जंगलमुक्त केली असून त्यावर आता फक्त सार्वजनिक हिताचे प्रकल्प उभारण्यास परवानगी…

‘हिरवा’ दिलासा!

मुंबईची उपनगरे तसेच ठाणे परिसरातील खासगी वनजमिनींवर उभ्या राहिलेल्या इमारती व वसाहतींमध्ये वर्षांनुवर्षे राहणाऱ्या सुमारे पाच लाख रहिवाशांना सर्वोच्च

कडक बंदोबस्तात वनजमिनीचा ताबा दहा एकरावरील अतिक्रमणे हटवली

तालुक्यातील कोहकडी येथे १० एकर वनजमिनीवर पारधी, भिल्ल आदी समाजाच्या लोकांनी केलेले अतिक्रमण बुधवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले.

वनजमिनीवर आंदोलकांचे नांगरट करून अतिक्रमण

शासकीय वनजमिनीवरील संघटित अतिक्रमण आंदोलनाचे लोण अकोले तालुक्यातही पोहोचले असून तालुक्यातील पिसेवाडी, धामणगाव पाट, पाडाळणे येथील वनजमिनीवर आंदोलकांनी नांगरट करून…

दररोज १३५ हेक्टर वनजमिनीचे विकासासाठी निर्वनीकरण

विकास प्रकल्पांच्या नावाखाली दररोज सरासरी १३५ हेक्टर वनाच्छादित जमिनीचे निर्वनीकरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्रालयाने…

शेतीसाठी एक लाख हेक्टर वनजमिनीवर ‘नांगर’

वनजमिनी संपादित करून त्यावर विकासप्रकल्प उभारण्यात येत असल्याची ओरड होत असतानाच वनहक्क कायद्यांतर्गत(२००६) गेल्या सहा वर्षांत तब्बल एक लाख हेक्टर…

संबंधित बातम्या