Page 15 of जंगल News
वनखात्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
वनातील पशुपक्ष्यांसाठी तयार केलेल्या मानवनिर्मित पाणवठय़ांना पुरवाव्या लागणाऱ्या पाण्यासाठी
खासगी वनजमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘खासगी वने’ अशी नोंद करून बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिले होते
वनउत्पादने ही राज्याचा महसूल वाढवण्यासोबतच स्थानिकांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची मानली जातात
एकदा एक भाऊ -बहीण घरातून शाळेत जायला निघाली. त्यांची शाळेची वाट एका सुंदरशा घनदाट सावलीच्या वनराईजवळून जाणारी होती.
हिरवाईने नटलेला डोंगर, डोळ्याचे पारणे फेडावे असा नजारा, घनदाट जंगलातून जाणारा पायवाट, सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट आणि खळखळ वाहणारा धबधबा..
‘झाडे लावा, झाडे जगवा’ एवढय़ावर ते थांबले नाहीत. एकेक झाड लावून ब्रह्मपुत्रा नदीच्या एका बेटावर जंगल उभं केलं. पर्यावरणावर असं…
ठाणे शहराला येऊरच्या रूपाने निसर्गसंपन्न जंगलाचा शेजार लाभला आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण वनस्पती आहेत.
ठाणे जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणामुळे जंगल संपत्तीचा मोठय़ा प्रमाणावर ऱ्हास झाला असला तरी तरी अंबरनाथ तालुक्यात बदलापूरपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटर अंतरावर…
राज्यातील अनेक कॉर्पोरेट कंपन्या, खासगी बँका आपल्या नफ्यातील रक्कम वन विभागाच्या पडीक जमिनीवर खर्च करून वनीकरण करण्यास तयार आहेत.
येऊरपासून नाणेघाटापर्यंत विखुरलेल्या ठाणे जिल्ह्य़ात पूर्वी विपुल वनसंपदा होती. वाढत्या शहरीकरणात त्यातीलबहुतेक हिरवे पट्टे आता नाहीसे होऊन त्या ठिकाणी काँक्रीटचे…
एकीकडे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात दिवसेंदिवस काँक्रीटचे जंगल वाढत असताना मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण भागात मात्र सामूहिक वनहक्कांमुळे उजाड…