Page 16 of जंगल News
ठाणे जिल्ह्यातील एकूण भूभागापैकी सुमारे ४० टक्के भूभागावर वनक्षेत्र वसले असल्याचे दावा वन विभागाकडून केला जात असला तरी गेली अनेक
चौदाशे एकर जमिनीवर एक एक झाड लावत जंगल उभारणारा आसाममधला जादव पायेंग. अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना ‘घर’ देणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त जादव…
‘माळढोकचे अस्तित्व अतिशय धोक्यात असून पक्षी संवर्धनात त्याला महत्त्व देणे गरजेचे आहे,’ असे मत गुजरात येथील ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’चे पक्षीतज्ज्ञ…
वेताळ टेकडीवर फिरण्यासाठीही जानेवारीपासून वेळा पाळाव्या लागणार आहेत. अवेळी टेकडीवर जाणाऱ्यांना तसेच टेकडीवर जाऊन मद्यप्राशन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी वनविभागाने हा…
सुप्याच्या जंगलातील प्रमुख शिकारी असलेल्या लांडग्याला मेंढय़ांऐवजी त्याच्या मूळ भक्ष्याकडे – म्हणजे चिंकाराकडे वळवण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे.
‘त्या’ बालगजराजांना वनराजांनी वेढा घातला. त्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना ओरबाडले, एक वनराज तर थेट त्यांच्या अंगावर उडी मारून बसले.…
‘सर्वागीण व समतोल उन्नती साधण्यासाठी प्रयत्न होणे’, हा खरा विकासाचा अर्थ विसरायचाच असे ठरवले, तरच नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प पुन्हा डोके…
वन आणि पर्यावरण मंत्रालय आजचे.. पूर्वी होते, ते ‘वनखाते’. ब्रिटिश काळात तर केवळ चांगले लाकूड हवे म्हणून जंगले हवीत एवढय़ाच…
देशातल्या समृद्ध जंगलांची निगरणी आणि जतन करणे ही सरकारची अनन्यसाधारण जबाबदारी ठरते. भारतातल्या वन संवर्धनाची मुहूर्तमेढ अर्थातच इंग्रजांच्या काळात रोवली…
नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील कळमेश्वर वनपरिक्षेत्र म्हणजे वनविभागासाठी अस्तित्वहीन जंगल. बेहडय़ाची झाडे व निलगायींचा अधिवास म्हणजे मृतवत जंगलाची ओळख.
केंद्र सरकारने सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात वने आणि वन्यजीव विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
देशभरातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद राहात असल्यामुळे पर्यटकांचा जंगलाकडील ओढा वाढलेला आहे.