Page 22 of जंगल News
पालात राहणाऱ्यांकडे येथील व्यवस्था ‘माणूस’ म्हणून पाहणार आहे की नाही? असा सवाल समीक्षक प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी विचारला. भटक्या-विमुक्तांच्या पिढय़ा…
सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून रत्नागिरी जिल्ह्य़ातील ३२ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले…
सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी-बाह्मणी जंगलातून सागवानाची तस्करी होत असली तरी वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या महिन्यात मुख्य रस्त्यापासून एक…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी संपतराव थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात १५ डिसेंबपर्यंत एकूण ७६ कच्चे…
डोंगर-दऱ्यामधील झरे आटल्याने हिरवीगार वनराई शुष्क पर्यावरण स्नेही जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यंदा कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर…
ग्रामीण भागातील नागरिकांच्या सहकार्याने जंगलांचे संरक्षण व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्राच्या आदेशानुसार सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी राज्याने संयुक्त वन…
सिरोंचाच्या जंगलातून नदीच्या मार्गाने लगतच्या आंध्रप्रदेशात तस्करी करणाऱ्या सागवान टोळीने वन कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले.
जंगलभ्रमणात अख्खे आयुष्य घालवितानाच अनुभवलेल्या निसर्गाचे विलोभनीय पैलू साध्या-सोप्या भाषेत खुले करून देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली उद्या, १२ नोव्हेंबरला सहस्त्रचंद्रदर्शनाने…
हिवाळ्यात मोठय़ा प्रमाणात वन्यजीवांचा वापर मांसाहारासाठी होतो. शहरी आणि ग्रामीण भागात वन्यजीवांची अवैध शिकार ही मोठी समस्या आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र…
राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात असलेल्या सर्व गावांचे पुनर्वसन युद्धपातळीवर सुरू होणार असून स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारणाऱ्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे…
जगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पहिल्यांदाच…
‘मध्य भारतातील रानम्हशींच्या संवर्धनाकरिता एक कृती आराखडा तयार करणे’ या विषयावरील तीन दिवसीय कार्याशाळेचे सोमवारी रामदासपेठेतील हॉटेल तुली इम्पॅरियलमध्ये उद्घाटन…