किल्ला News

किल्ले पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

बहुतांश जखमी जालना, पुणे, श्रीवर्धन येथील होते. मधमाश्यांनी हल्ला केल्याची गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी घटना होती.

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढूण टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राज्य शासनाने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला आहे

दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्याचे आदेश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती…

मधमाशांनी केलेल्या हल्यामुळे पर्यटकांची धावपळ उडाली यामध्ये संदीप गोपाळ पुरोहित यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

त्यासाठी या अतिक्रमणांचे सर्वेक्षण व माहिती संकलन संबंधित विभागांनी सुरू केले आहे.

सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला दिसेल ती अंध मुला-मुलींनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुरंदर…

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हर्णे किल्ला आणि परिसरामध्ये काय सुविधा देता येतील? याविषयी पाहणी…

Thirumayam Fort: एका भूकंपाने या खडकाचे खरे रहस्य उघडकीस आणले. भूकंपाच्या वेळी खडकात एक भेग दिसून आली आणि त्यातून एक…

छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर मंगळवारी रात्री ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील अकरा व तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारने ‘युनेस्को’ला पाठविला आहे.

वसई पश्चिमेच्या भागात वसईचा ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्याला विविध ठिकाणचे पर्यटक दुर्गप्रेमी भेट देत आहेत.