आघाडीत वेगळा विचार उभयतांना धोकादायक – आर. आर. पाटील

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकमेकांना गरज असल्याने वेगळा विचार केला तर उभयतांना धोकादायक ठरु शकेल, असे मत गृहमंत्री…

लोकशाही आघाडीचा साता-यात मोर्चा

महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य संघटक प्रतिनिधी, जिल्हा संघटक व तालुका…

जालन्यातील निवडणूक आघाडीस सोपी- डोंगरे

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बाबरिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ श्रीरामपूरला मोर्चा

औद्योगिक वसाहतीत खोटे दस्तऐवज बनवून भूखंड लाटल्याप्रकरणी व्यापारी शैलेश वसंतलाल बाबरिया यांना केलेली अटक अन्यायकारक असून, त्यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित…

श्रीरामपूरला व्यापा-यांचा आज मोर्चा

उद्योगपती शैलेश बाबरिया यांचा दोष नसताना गुन्ह्यात अडकवण्यात आले. त्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवार) दुपारी १२ वाजता व्यापारी संघटनेने निषेध सभेचे…

स्वाभिमानीचा ऊसदरासाठी नववर्षारंभी साता-यात मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे केंद्र व राज्य शासनाची मदत साखर कारखान्यांना मिळणार आहे. मात्र, कारखानदार मदत आमच्यापर्यंत…

मुरकुटे यांची विधानसभेची मोर्चेबांधणी

काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली…

टोलविरोधी कृती समितीचा मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा

आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणी प्रश्नी रविवारी टोलविरोधी कृती समितीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर प्रचंड…

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार?

लोकसभा निवडणूक एकत्रित आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसमध्ये जवळपास झाला आहे. दोन्ही काँग्रेसने काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता…

मनपा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडीच व्हावी- आदिक

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये एकटय़ाने लढण्याची सध्या ताकद नाही, देशातील परिस्थितीच अशी आहे की दोन्ही पक्ष एकटय़ाने लढू…

राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीसाठी धस, क्षीरसागर यांच्यामध्ये चुरस

राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. सातजणांच्या मुलाखती घेतल्यानंतर या पदावर आपला मुलगा जयदत्त याची वर्णी…

संबंधित बातम्या