रेल्वेचे हायस्पीड कॉरीडॉर आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे ठरत नसल्याने मुंबईव्यतिरिक्त अन्य शहरांशी जोडले जाणारे कॉरीडॉर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुणे-मुंबई-अहमदाबादपाठेपाठ आता मुंबई-औरंगाबाद-नागपूर…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, म्हणून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैसे लागल्यास विद्यार्थी सहायता निधीतून ते उभारता यावे, या…
राष्ट्रीय डेअरी योजनेंतर्गत (एनडीपी) पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती क्षेत्रातील योजनेसाठी जागतिक बँकेने निधी दिला आहे. या योजनेचे संचालन राष्ट्रीय डेअरी विकास…
देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईवर माणसांचे लोंढे आदळत असल्यामुळे साथीच्या आजारांपासून आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र व…
निळवंडे धरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कालव्यांची कामे निर्धारीत कालावधीतच पूर्ण करावी, त्यासाठी…