गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या व विकासकामांवरून काँग्रेसने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने फडणवीस…
दक्षिण गडचिरोलीत सूरजागाड टेकडीवरील लोहाखाण यशस्वी सुरु केल्यानंतर प्रशासन आणि कंत्रादार कंपनी आता उत्तर गडचिरोलीतील खाण देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात…
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४…
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत दोन जहाल नक्षलवादी नेत्यांना…