गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
काही महिन्यांपूर्वी आजारी असताना हाताला ‘सलाईन’ लावून सेवा देणाऱ्या अतिदुर्गम लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सव्वा लाखांची लाच घेताना…
सुरक्षा दलातील राखीव पोलीस जवान (डीआरजी), स्फोटकविरोधी पथकाने दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान हाती घेतले होते.
विकासनिधी वाटपावरून सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय कुरबुरी सुरु असून भाजपच्या नेत्यांचीच कामे यातून वगळल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत…