तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प महाराष्ट्रासाठी कायम धोकादायक ठरला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगारक्षम विकास घडवण्यासाठी सरकारने खनिजाधारित उद्योग उभारणीला प्राधान्य दिले. पण यात पर्यावरण नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप…
गुरुवारी १८ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा…
१७ जुलै रोजी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलीस हद्दीतील वांडोली गावानजिक उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात…