पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या थाटात सुरूवात झाली असून पुणेकर ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
दशकभरापूर्वी ठाणे शहरात गणेश विसर्जनासाठी अवलंबण्यात येऊ लागलेल्या कृत्रिम तलावांच्या पर्यावरणस्नेही पर्यायास आता अंबरनाथमध्येही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शहरातील…
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम तलावासारख्या संकल्पना राबवणाऱ्या ठाणे शहरात विसर्जन मिरवणुकींदरम्यान मात्र ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याचे दिसून आले आहे.