Page 19 of कचरा News
राज्यात घातक कचरा निर्माण करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत वाढ होत असतानाही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले

पुणे शहरातील घनकचरा आणि प्रदूषित पाण्याच्या प्रश्नावर अधिवेशन संपताच सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन या दोन्ही प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावला जाईल,
भंगारवालीने चालू केलेलं कचऱ्याचं ‘ऑडिट’ पाहून मी हैराण झाले. तिला ‘आक्षेपार्ह’ वाटणारा सर्व कचरा कागदात नीट गुंडाळून टाकू लागले..
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील कचऱ्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने मनसेला खिंडीत गाठण्याचा चंग बांधला असून
शहरात ठिकठिकाणी पडलेला परंतु महापालिकेने न उचललेला कचरा आता शिवसेना तसेच मनसेमधील राजकीय द्वंदाचे कारण ठरला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये दिवाळीच्या काळात घनकचरा जाळल्याने फटाक्यांच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण झाल्याची

डंपिंग ग्राऊंडवर आणल्या जाणाऱ्या शेकडो टन कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्यामुळे गोराई भागात पुन्हा एकदा दरुगधीचे साम्राज्य पसरत चालले

प्रत्येकाच्या कामाला, स्वभावाला आणि वागण्याला एक विशिष्ट मर्यादा असते. अर्थात त्यास हद्ददेखील म्हणता येईल.

डंपिंग ग्राऊंडवर आणल्या जाणाऱ्या शेकडो टन कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्यामुळे गोराई भागात पुन्हा एकदा

चंदू माझा बालमित्र. त्याच्या घरी दोन दिवसांकरता राहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. त्यानं नवीन वॉटर फिल्टर घेतला होता.

ठाणे शहरातील कासार वडवली परिसरात कच-याच्या ढिगा-यामध्ये बुधवारी ५ दिवसांचं अर्भक आढळून आलं.
ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमध्ये दररोज निर्माण होणारा सुमारे ६०० मेट्रिक टन कचऱ्याची कोठे आणि कशी विल्हेवाट लावायची या…