Page 2 of ग्लोबल वार्मिंग News
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची…
नदी पुनरुज्जीवनासाठी सरकारवर अवलंबून न राहता समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (२८ मार्च)…
पूर्व अंटार्क्टिका सामान्यापेक्षा ७० अंश अधिक गरम झाल्यामुळे हवामान शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
वाढलेल्या तापमानात तगून राहणं मानवजातीला अशक्य होईल. भारतासह आशिया खंडातील अनेक देशांत तापमानवाढीचे गंभीर पडसाद उमटतील.
भारतीय इतिहासकार विजय प्रसाद यांनी हवामान बदलाचा दोष इतर देशांना देऊन लादले जात असलेल्या निर्बंधांवर सडकून टीका केलीय.
जागतिक तापमान वाढीबाबत आयपीसीसीनं (Inter-governmental Panel on Climate Change ) ने धोक्याची सूचना दिली आहे.
फुलाला सुंगध मातीचा असे आपण म्हणतो पण त्यात हवामानाचाही बराच मोठा संबंध असतो.
रासायनिक आणि सेंद्रीय शेतीतील उत्पादनांच्या सेवनाने हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आजार होतात.
श्वसनाचे रोग असलेल्या लोकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरात बसण्यास सांगितले आहे.
पाणथळ आणि खारफुटीच्या ऱ्हासाबाबत वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकारतर्फे काहीच केले जात नाही
जगातील ५३ कोटी मुले जागतिक तापमानवाढीने परिणाम झालेल्या भागात राहतात.
जागतिक तापमानवाढीशी याचा संबंध आहे का, याचा अभ्यास सध्या करण्यात येत आहे.