Page 24 of देव News
कबीरदासांच्या भजनाच्या अनुषंगाने आपण गोरक्षनाथ विरचित ‘सिद्धसिद्धांतपद्धति’ या ग्रंथातील सहाव्या उपदेशातील काही श्लोकांचा मागोवा घेऊ. या सहाव्या उपदेशात, योगमार्गासकट सर्वच…
खरा योग तो ज्यायोगे जीवशिवाचा भेदच नष्ट होतो. म्हणजेच जीवभाव उरतच नाही सर्व काही शिवच होऊन जातं. त्यामुळेच कबीरजी सांगत…
कबीरदासजींचं जे भजन आपण पाहात आहोत त्यातील पहिल्या दोन कडव्यांत त्यांनी योग, ध्यान साधत असताना होणारी ज्योतिदर्शने आणि अनाहद नाद…
उपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर…
भगवंताच्या आड येणारा भौतिकाचा घूँघट एकवेळ बाजूला होईल पण खरा व्यापक असा जो घूँघट आहे तो दूर करता येणं फार…
उपासना, साधना करायची ती चित्ताला परमात्मचिंतनाची सवय जडावी यासाठी, मनाला परमात्ममननाची सवय जडावी यासाठी, बुद्धीला परमात्मबोधाची सवय जडावी यासाठी.. जोवर…
परमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात…
जगाशी होणाऱ्या व्यवहारावर मर्यादा आणि धनयौवनाचा गर्व सोडून आंतरिक समतेचा अभ्यास जसजसा वाढत जाईल तसतशी परमात्म्याची आस वाढत जाईल. त्याचवेळी…
जगाशी जो व्यवहार आहे तो आवश्यक तितका करणे म्हणजे जगात आपण शरीराने वावरणे पण मनात जगाला शिरू न देणे. मनावर…

विठ्ठल दर्शनास देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. हा गरिबांचा देव आहे. तो श्रीमंतांच्या तावडीत न जाऊ नये यासाठी प्रयत्न करू असे…
जगात परमात्मा भरून आहे, याचा नीट अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. या जगात आपण जगतो ते कशाच्या आधारावर? तर प्राणशक्तीच्या…
कबीरजी दुसऱ्या दोह्य़ात सांगतात, ‘आये हैं सो जायेंगे, राजा रंक फकीर। एक सिंघासन चढिम् चले, इक बाँधे जात जँजीर।।’ या…