Page 3 of गव्हर्नर News

मद्रासहे नाव बदलून राज्याला तामिळनाडू असे नाव देण्यात आले. हा नामांतराचा मोठा इतिहास आहे.

सरकारने तयार केलेले अभिभाषण राज्यपालांनी वाचावे हे अभिप्रेत असले तरी तमिळनाडूत राज्यपालांनी मंत्रिमंडळाने तयार केलेल्या अभिभाषणातील भाग वगळल्याने वाद निर्माण…

राज्यपाल हे ‘नामधारी’ पद असावे असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते… घटनासमितीत ते मान्य झाले नाही आणि १९५२ पासूनच…

जोपर्यंत राज्यपाल माध्यमांसमोर, जनतेसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातले आंदोलन हे सुरुच रहाणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते, असे उदयनराजे…

या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी शेअर केली एक ३० सेकंदांची व्हिडीओ क्लिप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

“त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

रोहित पवार यांनी सावकरासंदर्भातील विधानावरुन सुरु असलेल्या वादाचा संदर्भ जोडत भाजपा आणि शिंदे गटालाही टोला लागवला