Page 5 of गव्हर्नर News

uddhav thackeray sharad pawar bhagat singh koshyari
तो गोंधळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारमुळे नाही; राज्यपालांच्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या भाजपा शिष्टमंडळाच्या मागणीवर आपण यथोचित कार्यवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे, असे…

‘बनावट आदिवासी प्रकरणी सखोल चौकशी करणार’

आदिवासींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवते, परंतु या जातीचे बनावट प्रमाणपत्र काढून मूळ आदिवासींच्या हक्कावर गदा आणली…

मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी तरूणांची मानसिकता बदलण्याची गरज

‘केंद्र शासनाने आखलेला ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या देशातील तरुणाईची सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी…

व्याजदर वाढीचे गव्हर्नरांचे संकेत

विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले…

पात्र उमेदवार मिळत नसल्याबाबत एमपीएससीच्या अध्यक्षांचे राज्यपालांना पत्र

एमपीएससी परीक्षांमध्ये पुरेसे पात्र उमेदवार मिळत नसल्यामुळे पदे रिक्त राहात आहेत, तर काही वेळेला कमी गुणांच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याची वेळ…

परभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.

‘निर्मलग्राम’मध्ये चमकले बदनापूर

राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित…

आदर्शप्रकरणी स्वतंत्र अधिवेशन बोलावण्याची शिवसेनेची मागणी

आदर्श सोसायटी अहवाल विधानभवनात मांडण्यात यावा याबद्दल आवाज उठवूनही त्यांनी तो मांडलाच नाही. शेवटच्या एक तासात मुख्यमंत्र्यानी ‘कार्य पूर्ती अहवाल…

श्रीनिवास पाटील यांचे कराडमध्ये स्वागत

वरुणराजाने आज उघडीप घेतली असली तरी कर्मभूमी कराडात मात्र, श्रीनिवास पाटील यांच्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. सिक्कीमचे…

माणुसकी जपत कधीही दुजाभाव न करता सामान्यांचे हित साधले-श्रीनिवास पाटील

प्रशासनात, राजकारणात व समाजकारणात काम करताना माणुसकी जपत कधी दुजाभाव केला नाही. कायम लोकात राहताना, सामान्यातील सामान्याच्या हितासाठी दक्ष राहिलो.

निर्देशांकडे दुर्लक्षामुळे राज्यपाल संतापले !

राज्यपालांचे निर्देश बंधनकारक आहेत की नाही, यावरून नुकताच वाद झाला असतानाच यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे योग्यरित्या पालन होत नसल्याबद्दल राज्यपाल के.…