केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौरयंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
रावेत येथील आवास योजनेचा प्रकल्प रद्द केल्यानंतर या प्रकल्पातील लाभार्थ्यांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळेतील सदनिका देण्यात येणार…