अर्जदाराच्या जमिनीवर सहा दशकांहून अधिक काळ अतिक्रमण करण्यात आले आहे. संबंधितांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या मोफत योजनांना स्थगिती…
व्यवस्थापकाविना केंद्राचा कारभार सुरू असल्याने तेथील तांत्रिक अडचणी दूर करताना केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होत आहे.