Page 52 of सरकार News
सर्वशिक्षा अभियानावर गतवर्षी ८४ कोटी खर्च झाल्यानंतर यंदा मात्र निधीला कात्री लावण्यात आली. या वर्षी केवळ ४९ कोटींवर बोळवण करण्यात…
अलीकडे स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधी आणि संरक्षणासंबंधी झालेले कायदे पाहिले तर या कल्याणकारी योजनांमुळे साऱ्या देशाची अधोगतीच होण्याची शक्यता अधिक दिसते. तीन…
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातून मुंबई वा पुण्यात स्थलांतर झालेले नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेत लेखी…
* मोर्चा, निदर्शनांनी दिवस गाजला * सर्वसामान्य नागरिकांना फटका जकात कराला पर्याय म्हणून शासनाने सुरू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला (एलबीटी)…
राज्य सरकार कोरडय़ा तलावातील गाळ काढण्यास निधी देण्याबाबत अनुकूल असले, तरी केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या गाळात अडकला जात…
राज्य परिवहन मंडळातील निवृत्त कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी नाशिक विभाग राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर धरणे…
सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या लेखी विरोधामुळे सरकारची माघार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) निवृत्त महासंचालक…
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाची पुरती वाट लावण्याचा एकमेव उद्योग आखण्यात आला आहे का, अशी शंका यावी या दिशेने शासनाने नवे सुधारीत…
देशातील प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षण मिळण्याचा हक्क केंद्र सरकारने मान्य केल्यानंतर असे शिक्षण देण्यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या, त्यामध्ये…
विधानसभेत जे काही घडले ते योग्य नव्हते. यशवंतराव चव्हाण यांनी ज्या विचारांचा पाया महाराष्ट्रात घातला, त्यांचे स्मरण जरी केले असते…
नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून ०.८५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला आहे. नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयास…
जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र लोकशाहीदिन तिसऱ्या सोमवारी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी प्रशासनाला प्रत्यक्षात याचा विसर पडल्याचे आढळून आले. महिलांवरील…