Page 2 of सरकार News

अर्थमंत्रालयाच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेपर्यंत आणखी ५० सोने शुद्धता परीक्षण केंद्रे सुरू होतील.

भारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.

बदलापूर पालिकेमध्ये विषय मंजुरीत तांत्रिक अडचण; गणेश विसर्जनासाठी सोय करण्यात प्रशासकीय दिरंगाई
त्यानुसार त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊन प्रकरण न्यायालयात दाखल केले जाते.

पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचे तिकीट केंद्र सरकारने काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे

वस्तू व सेवाकर विधेयकासारखे (जीएसटी) महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन दिवसीय अधिवेशन
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निवडणुकीत भाजपला साथ दिली.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी नेमकी कधीपासून करणार

कांदा शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष, व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा, ग्राहकांसाठी बहुगुणी, सरकारची मात्र डोकेदुखी वाढविणारा.

एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द होण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र, ३१ जुलैलाही त्याविषयीची संभ्रमावस्था कायम होती.
चंद्रभागेतील वाळवंटात वारकऱ्यांना राहुटय़ा उभारण्यास व तेथील परिसर अस्वच्छ करण्यास न्यायालयाने घातलेल्या बंदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे.