जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारच्या चुकीच्या पाणीवाटप धोरणाला वेळीच लगाम बसल्याची प्रतिक्रिया आमदार अशोक काळे यांनी पत्रकारांशी…
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणामुळे वीज, शेतीसह सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे.
राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यासाठी मजबूत पर्याय देण्यासाठी भाजप-सेना युती सज्ज…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात टोलराज सुरू होणार असल्याची ठाम भूमिका घेतली असतांना त्याविरोधात पुन्हा एकदा स्थानिक जनतेने विरोधाची जोरदार…