Page 8 of ग्रामपंचायत News
पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या तीन नगरपालिकांसह ५६४ ग्रामपंचायतीच्या तसेच ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या पोटनिवडणुका येत्या २३ मार्च रोजी होणार आहेत.
साक्री, शिरपूर व धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे २५ वर्षांपासून कुठल्याही प्रकारची वेतनवाढ देण्यात न आल्याने

गावात तंटे निर्माण होण्यास काही अंशी राजकीय हस्तक्षेपही कारणीभूत ठरतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो वा कुठल्याही सहकारी संस्थेची.
पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्य़ातील ९ ग्रामपंतायतींना प्रती ५ लाख रुपये किमतीचे जलशुद्धीकरण यंत्र बसवून देणार असून त्यास
वर्षांनुवर्षांपासून शहरात मतदान करणारा इंदिरानगर परिसर हा पालिकेच्या की, ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो, हे अद्याप प्रशासनाने निश्चित
महापालिकांना लागून असलेल्या ग्रामपंतायतीमधील झालर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर र्निबध आणण्याबरोबरच काही नियमानुकूल बांधकाम

जिल्ह्यतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे गुरूवारी
ग्रामीण भारतासाठी राबविलेल्या ‘कनेक्टिंग व्हिलेज’ योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ऑप्टीकल फायबर’ने जोडण्याच्या उपक्रमाचा लवकरच श्रीगणेशा होत आहे.
महावितरणमध्ये केलेल्या तक्रारीबाबत चौकशीत जबाब नोंदविण्यास बोलविण्यात आलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार ग्रामपंचायतीचा कर्मचारी शेख बाहोद्दीन (वय ४२) यांनी जबाब…
एरवी राज्यातल्या आणि केंद्रातल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणाऱ्या भारतीयांना खरं तर पंजाबमधल्या भटिंडा जिल्ह्य़ातील सरपंच आणि पंचांचा…
केंद्र शासनाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान योजनेच्या सुयोग्य नियंत्रणासाठी राज्य शासनाला अखेर मुहूर्त सापडला असून या योजनेचे राज्यातील सुकाणू…

निघोजचे सरपंच संदीप वराळ यांच्या तिस-या अपत्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव कवाद यांनी…